विरोधक-सत्ताधाऱ्यांचे ‘महाभारत’
संसदेतून सेंगोल हटवा अशी लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार
आर. के. चौधरी यांनी केली आहे.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
त्यांनी या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.
सेंगोल हटवून त्या ठिकाणी देशाचे संविधान ठेवा अशी मागणीही पा पत्रात करण्यात आली आहे.
त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी टीकेचे बाण चालवले आहेत.
सेंगोल म्हणजे राजदंड, याचा अर्थ राजाच्या हाती असलेला दंड असाही होतो.
पण राजेशाही संपून देश स्वतंत्र झाला आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.
मग सत्ता राजदंडाप्रमाणे चालणार आहे की संविधानाप्रमाणे?
त्यामुळेच माझी मागणी आहे की संसदेतून सेंगोल हटवण्यात यावा
आणि त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात यावे,
मागच्या वर्षी नव्या लोकसभेत सेंगोल ठेवण्यात आला आहे.
हा सेंगोल ब्रिटिशांनी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंच्या हाती सोपवला होता.
आम्ही आत्ता सत्ता सोडत आहोत तुम्ही ती स्वीकारा हा त्याचा प्रतीकात्मक अर्थ होता.
आता हाच सेंगोल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीष अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सेंगोलच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या खासदाराने ही मागणी केली, याचे कारण संसदेत पहिल्यांदा जेव्हा सेंगोल ठेवण्यात आला
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला नमस्कार केला होता.
मात्र यावेळी खासदारकीची शपथ घेताना सेंगोलचा नरेंद्र मोदींना विसर पडला.
लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मौसा भारती यांनीही सेंगोल संसदेतून हटवण्याची मागणी केली.
भारत हा लोकशाही मानणारा देश आहे.
सेंगोल आता संग्रहालयात ठेवला पाहिजे म्हणजे तो संग्रहालयाला भेट देणाऱ्या
अभ्यासकांना, पर्यटकांना पाहता येईल.
खासदार मनोज झा म्हणाले की, सेंगोल संसदेतून हटवला पाहिजे.
राजांची प्रतीकं, मुद्रा कशाला संसदेत हवीत ?
त्यापेक्षा संविधानच त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे.
काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या, भाजपाला कधीही दाक्षिणात्य संस्कृती समजणार नाही.
तामिळ संस्कृती म्हणजे फक्त सेंगोल नाही.
तर त्या संस्कृतीत सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत.
बिहारचे भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा
यांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेस सत्तेत येण्यासाठी लोकांची दिशाभूल करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे
तर योगी आदित्यनाथ यांनीही यावर टीका केली आहे.
समाजवादी पक्षाने ही मागणी करुन तामिळ संस्कृतीचा अपमान केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ladki-bahisin-sobat-ladka-bhau-yojana-aana/