आज मतदान; ओम बिर्ला – के. सुरेश यांच्यात लढत
लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
विरोधी इंडिया आघाडीमध्ये फूट पडू लागली आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी एकमत न झाल्याने मतदानाची वेळ आली आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान होणार आहे.
एनडीएकडून ओम बिर्ला आणि इंडिया अलायन्सचे खासदार के. सुरेश यांच्यात या पदासाठी लढत होणार आहे.
विरोधी उमेदवार के. सुरेश यांच्या नामांकनाच्या प्रस्तावावर
टीएमसीच्या खासदारांनी सही केली नाही.
अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून के. सुरेश यांच्याबाबत सल्लामसलत न केल्याने
टीएमसी काँग्रेसवर नाराज आहे.
तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की,
राहुल गांधी यांनी उमेदवारीबाबत विधाने करण्यापूर्वी मतदारांशी चर्चाही केली नाही.
याप्रकरणी काँग्रेसने एकतर्फी निर्णय घेतला आहे.
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २९ सदस्य आहेत
आणि हा सभागृहात चौथा सर्वात मोठा पक्ष आहे.
सध्या लोकसभेत विरोधकांचे २३४ खासदार आहेत तर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला
यांना २९३ सदस्यांचा पाठिंबा आहे.
निवडणुकीत टीएमसीची नाराजी दिसून आली,
तर के. सुरेश यांना केवळ २०५ मते मिळतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
काँग्रेसने टीएमसीची मनधरणी करण्यासाठी बड्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की,
अध्यक्षपदासाठी राजनाथ सिंह आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात चर्चा झाली आहे.
विरोधकांनी उपसभापतीपदाचा प्रस्ताव ठेवला, त्यानंतर सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विधान केले.
ते म्हणाले की, लोकसभा अध्यक्षपद हे नेहमीच सत्ताधारी पक्षाचे असते,
त्यासाठी एकमताची परंपरा राहिली आहे.
मात्र यापूर्वी कधीही उपसभापतीपद देताना ही अट घालण्यात आली नव्हती.
दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारीनंतर इंडिया आघाडीत गदारोळ सुरू झाला.
Read also: https://ajinkyabharat.com/anibanichi-gosht-ulagdanar-kangana/