२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे.
एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे.
Related News
परभणीत महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी केलेल्या युतीचा परिणाम आता स्पष्ट झाला आहे. हिंदुत्ववादी शहर म्हणून ओळख असलेल्या परभणीत महापौरपदी ठाकरे गटाने मुस्लिम...
Continue reading
Om Birla No Confidence Motion : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या विरोधात 100 हून अधिक खासदारांची स्वाक्षरी मोहीम सुरू. विरोधकांचे ...
Continue reading
“The 50”: वंशज सिंगचा मोठा ‘कमबॅक’ — रिअॅलिटी शोमध्ये थरारक वळण!
टीव्हीवरील चर्चेचा विषय बनलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रिअॅलिटी शो “The 50
Continue reading
Vastu Shastra : स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, नाहीतर घरात कधीच टिकणार नाही पैसा
स्वयंपाक...
Continue reading
अमेरिकेची भारताला थेट सूचना; रशियन तेलावरून नवे तणाव?
India-अमेरिका संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांत अनपेक्षित वळणं पाहायला मिळाली. एकीकडे दोन्ही देशा...
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि योग्य पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ७ चमत्कार...
Continue reading
सोन्याचे भाव लवकरच ७० हजारांपर्यंत? तज्ज्ञांचा सल्ला आणि महत्त्वाची माहिती
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण : गेल्या काही दिवसांपासून...
Continue reading
चंद्रपूर महापालिका: महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, नगरसेवक अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न
चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी सत्तेवर तणाव वाढत ...
Continue reading
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे.
अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत
मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,
अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल,
तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे.
त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आत्ता स्थापन झालेल्या
मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे.
त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत,
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो.
भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते.
न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते.
त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी
भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे
असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sahil-chauhan-created-vishwa-vikram-with-a-quick-century-in-27-balls-and-144-runs-with-18-sixes/