पेमा खांडू यांनी आज सलग तिसऱ्यांदा
अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Related News
Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट; राज ठाकरेंनी अवघ्या ३ शब्दांत उत्तर देत संपवला विषय, म्हणाले- ‘त्यालाच जंतरमंतर म्हणतात’
Raj Thackera...
Continue reading
Uddhav-Raj Thackeray : मोठी बातमी! NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; २६ जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
Uddhav-Raj Thackeray : NEE...
Continue reading
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; प्रियंका गांधींचं थेट उत्तर, म्हणाल्या- ‘सोल्यूशन काढायचंच असेल तर...’
NEET Pape...
Continue reading
CJP Protest : ‘धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल’; नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर CJPची थेट पोस्ट, आंदोलन सुरूच राहणार?
CJP Protest Delh...
Continue reading
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारचे मोठे पाऊल; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
C...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर झाली चर्चा?
दिल्लीतील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रव...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? मोदी सरकारसमोरची ‘ही’ 5 प्रमुख कारणे; जाणून घ्या सविस्तर
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री
Continue reading
Naseeruddin Shah : ‘अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल, तर...’; डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Naseeruddin Shah...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये
हा शपथविधी सोहळा पार पडला.
चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात
अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर,
बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू,
वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना,
मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा,
केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग
यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.
या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सुद्धा उपस्थित होते.
नुकत्याच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका
पार पडल्या.
६० सदस्यीय विधानसभेत
भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या,
तर एनपीपीने ५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ३
आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल ने
दोन जागा जिंकल्या होत्या.
तर काँग्रेस एका जागेवर
तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसोबतच
१९ एप्रिलला लोकसभा निवडणुका झाल्या होत्या.
अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागा
भाजपने जिंकल्या आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/departure/