निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पाहून पोटात येईल गोळा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1.30 वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने एका जागेवर विजय आणि 240 जागांवर आघाडी घेतली आहे.
काँग्रेस पक्ष 96 जागांवर आघाडीवर आहे.
Related News
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता.
यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गट...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान
भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.
पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घे...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत,
ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत.
दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...
प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी
64.45 टक्...
Continue reading
टेस्ला चीफ इलॉन मस्क ने संयुक्त राष्ट्र में ईरान के डिप्लोमैट आमिर सईद इरावानी से सोमवार को किसी गुप्त जगह पर मुलाकात की
। न्यूयॉर्क टाइम्स के मुताबिक दोनों ने ईरान और अमेरिका के ...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
Devendra Fadnavis On Raj Thackeray:
राज ठाकरेंनी 'एकला चलो रे'चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले
.
Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई:
माझा...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
...
Continue reading
स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असा
एकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटक
दिनांक...
Continue reading
समाजवादी पक्ष 36 जागांवर तर तृणमूल काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे.
त्या पाठोपाठ डीएमके 21 तर डीटीपी 16 जागांवर आघाडीवर आहे.
हा ट्रेंड असला तरी साधारण वरील नंबरमध्ये फार मोठा फरक पडण्याची शक्यता कमी आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 370 जागांचे टार्गेट ठेवले होते.
तर एनडीए आघाडीला 400च्या पुढे जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता.
सध्याच्या ट्रेंड नुसार भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल का याबाबत शंका वाटत आहे.
\लोकसभेच्या 543 जागांपैकी बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता असते.
अशात सध्या भाजपच्या जागा पाहता त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी अजून 31 जागांची गरज लागणार आहे.
तसेच झाले नाही तर मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागेल.
विशेष म्हणजे 2014 साली जेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मोदींनी जेव्हा पराभव केला होता तेव्हा भाजपलने स्वबळावर 282 जागा जिंकल्या होत्या.
म्हणजे बहुमतापेक्षा त्यांच्याकडे 10 जागा जास्त होत्या. 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकत नवा विक्रम केला होता. आता 2024 मध्ये भाजपला मोठा सेट बॅक बसल्याचे दिसते.
भाजपने संपूर्ण देशात 441 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांना सध्याच्या ट्रेंडनुसार फक्त 242 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.
या उटल काँग्रेसने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसते. 2014 साली काँग्रेसला फक्त 44 जागा मिळवता आल्या होत्या.
त्यांनी 2009च्या तुलनेत 162 जागा गमावल्या होत्या. 2019 साली यात फार सुधारणा झाली नाही. काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या होत्या.
आता मात्र काँग्रेस शतकाच्या जवळ पोहोचेल असे चित्र दिसत आहे. या सोबत भाजप विरोधातील इंडिया आघाडीतील पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे.
यात उत्तर प्रदेशमध्ये सपाने 36 जागांवर आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचा सध्याचा ट्रेंड पाहता भाजपचे 370 जागांचे टार्गेट तर सोडाच पण त्यांना साधे बहूमत देखील मिळेल का याबाबत शंका वाटते.
तसेच एनडीए आघाडीला 400 जागा मिळतील हे देखील शक्य होईल असे दिसत नाही.
कारण एनडीएतील मित्र पक्ष मिळून 350 जागा देखील होणार नाही असा सध्याचा ट्रेंड आहे.
एकूण गेल्या दोन निवडणुकीत कमकूवत झालेला विरोधी पक्षांना अधिक ताकद मिळाल्याचे दिसते.
Also Read: https://ajinkyabharat.com/nitishkumar-chandrababu-naidu-will-become-kingmaker/