पातुर-बाळापुर महामार्गावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे आणि जंगली गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. वाहन चालवताना अचानक झुडपांमधून रोही, हरिण आणि इतर जंगली प्राणी रस्ता ओलांडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सदर महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळेही वाहनधारकांना धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहन चालक खड्डे टाळण्यासाठी अचानक ब्रेक लावतात किंवा मार्गातून बाहेर पडतात, ज्यामुळे अपघात होतात.
गंभीर घटना:
Related News
घाटात घात झाला! ट्रक–बोलेरो भीषण अपघातात 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू; 9 जण जिवंत जळाल्याने गावावर शोककळा
महाराष्ट्रासह देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, एका अत्...
Continue reading
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, तपासात नवे प्रश्न
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ ...
Continue reading
लोणावळ्यातून प्रवास करताना पर्यटकांनी सुरक्षा नियम पाळणे अत्यंत गरजेचे ठरले आहे, कारण पुणे-मुंबई महामार्गावर कार चालकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कर्ज वसुली टोळीची धोकादायक उपस्थिती...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी : मूर्तिजापूर-अकोला महामार्गावरील भटोरी येथील नितीन विद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. शाळेसमोरून वेगाने धावणाऱ्या...
Continue reading
सावरा प्रतिनिधी – रंभापुर फाटा ते अकोट रोडवरील रस्त्याची दुरावस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सध्या या रस्त्यावर काम सुरू असल्याचे दिसते,...
Continue reading
पातूर तालुक्यातील मळसूर परिसरात सुरू असलेल्या पालखरी शेतरस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून, स्थानिक शेतकऱ्यांनी या कामात गंभीर अनियम...
Continue reading
राजुरा शहरातून ट्रॅफिक पोलिस गायब?
महामार्गाच्या कामामुळे अपघाताची भीती, नागरिकांमध्ये संताप
राजुरा शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसे...
Continue reading
America मध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांवर एक नजर
America आधुनिक आरोग्यसेवा असूनही, दर वर्षी लाखो लोक विविध रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. अनेक...
Continue reading
Thane-घोडबंदर रोडवर भयानक अपघात: तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली, अभिनेत्री ऋतुजा बागवेने सरकारला धरलं धारेवर
Thane शहरातील घोडबंदर रोडवर 9 जानेवारीला भय...
Continue reading
मुख्यमंत्री Baliraja शेत/पाणंद रस्ते योजनेसाठी प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार. आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा
राज्यातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर कर...
Continue reading
Solapur-पुणे महामार्गावर आणि बुलढाण्यात भीषण अपघात; 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Solapur-पुणे महामार्गावर पंढरपूर पुलाजवळ पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या अप...
Continue reading
महामार्गाच्या झुडपांमध्ये काही वर्षांपूर्वी एका अज्ञात ट्रकच्या धडकेत हॉटेल ढाब्यावर काम करणाऱ्या मजुरांचा दुचाकी अपघात झाला. त्यांचे मृतदेह तीन-चार दिवस झुडपांमध्ये पडून राहिल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत आढळले.
या घटनेमुळे अपघातात जखमी होणारे किंवा मृत्यू पावणारे वाहनधारक काही वेळा निदर्शनास येत नाहीत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी:
स्थानीय रहिवासी आणि वाहनधारकांचा असा इशारा आहे की जर याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर या महामार्गावर अपघातांमध्ये निष्पाप बळींचा मोठा प्रमाणात वाढ होऊ शकतो.
read also : https://ajinkyabharat.com/delhi-red-fort-car-blast-7-things-you-should-know/