शेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी
सालाबादप्रमाणे यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी संतनगरीतून पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे.
सकाळी ७ वाजता भक्तिमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी पंढरपूरला आषाढी सोहळ्या करिता मार्गक्रमण करेल.
Related News
बुरहानपूर (मध्यप्रदेश) –
येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने
आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून ...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरल...
Continue reading
हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व...
Continue reading
खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.
खांबोरा पाणीपुरवठा योजना...
Continue reading
Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत
18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या...
Continue reading
अकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या
लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद मुलींच्या श...
Continue reading
पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने
शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली.
अपघातांमुळे ह...
Continue reading
अकोट रेल्वे स्टेशन परिसरात 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास
एका युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा अ...
Continue reading
Best Travel Jobs in India: बहुतांश लोकांना ट्रॅव्हलिंगची आवड असते.
इच्छा असेल तर देश-विदेशात फिरताना नोकरी करता येत असली तरी या ट्रॅव्हल जॉबमधील कमाईही चांगली असते.
तुम्हाला प्र...
Continue reading
एकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूल
मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थिनी सादर केलेले नाट्य सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.
शिवाजी महाराज च्या जयंतीच्या निमित्याने मुर्तीजापुर येथ...
Continue reading
कळंबी महागाव
ओबीसी महासंघाच्या वतीने 21 फेब्रुवारी 2025 रोजी अकोला उपजिल्हाधिकारी
कार्यालयात विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आण...
Continue reading
यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून इकडून जातांना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत.
पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील.
१४ जूनला गायगाव रात्री भौरद, १५ व १६ जून पालखी अकोला राहील.
त्यानंतर १७ जून भरतपूर रात्री वाडेगाव, १८ जून देऊळगाव (बाभूळगाव) रात्री पातूर तर १९ जूनला मेडशी रात्री श्रीक्षेत्र डव्हा,
२० जून मालेगाव रात्री शिरपूर जैन, २१ जून चिंचाबा पेन
रात्री म्हसला पेन, २२ जून किनखेडा रात्री रिसोड, २३ जून
पान कन्हेरगाव रात्री सेनगाव, २४ जून श्रीक्षेत्र नरसी रात्री डिग्रस, २५ जून श्रीक्षेत्र औंढा
नागनाथ रात्री जवळा बाजार, २६ जून (अडगाव रंजोबा)
हट्टा रात्री श्रीक्षेत्र त्रिधारा, २७ जून परभणी, २८ जून ब्राम्हणगाव रात्री दैठण, २९ जून खळी रात्री गंगाखेड, ३० जून वडगाव
(दादा हरी) रात्री परळी थर्मल, १ जुलै परळी वैजनाथ, २ जुलै कन्हेरवाडी रात्री अंबाजोगाई, ३ जुलै
लोखंडा सावरगाव रात्री बोरी सावरगाव, ४ जुलै गोटेगाव रात्री कलंब, ५ जुलै गोविंदपूर रात्री तेरणा सा. कारखाना
, ६ जुलै किनी रात्री उपडा माकडाचे, ७ जुलै संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव रात्री धाराशिव,
८ जुलै वडगाव सिद्धेश्वर रात्री श्रीक्षेत्र तुळजापूर, ९ जुलै सांगवी रात्री उळे, १० जुलै सोलापूर, ११ जुलै
सोलापूर, १२ जुलै सोलापूर रात्री तिरहे, १३ जुलै कामती (वाघोली) रात्री माचपूर, १४ जुलै ब्रम्हपुरी रात्री
श्रीक्षेत्र मंगळवेढा, १५ जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढा वरून विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे
. पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्काम नंतर २१ जुलै
पासून परतीचा प्रवास सुरु होणार असून पुन्हा २२ दिवसांचा पायदळ परतीचा प्रवास करीत श्रींच्या पालखीचे
११ ऑगस्ट रोजी स्वगृही आगमन होईल.
Read Also
https://ajinkyabharat.com/majha-baap-builder-asata-tar-punyaat-grand-state-level-essay-competition/