माणसं महत्त्वाची की कबुतरं? दादर कबुतरखाना प्रकरणी मनसेचा कोर्ट निर्णयाला पाठिंबा
मुंबई : दादर कबुतरखाना बंदी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाठिंबा देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “माणसं महत्त्वाची की कबुतरं?” असा थेट सवाल उपस्थित करत जनआरोग्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
Related News
अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटो हटवला, पुण्यात राजकीय चर्चेला उधाण
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या पाहणी दौऱ्यावर असताना
Continue reading
मतदार यादीवर आक्षेप घेताच संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि एसआयआरच्या प्रक्रियेवरून राज्यातील
Continue reading
रिक्षाचालकांना वर्षभराची मुदत देण्याच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज? आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं
अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकड...
Continue reading
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा मो...
Continue reading
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
Shweta Tiwari : टीव्ही अभिनेत्री श्व...
Continue reading
Amit Thackeray : ‘मुलींचा हात धरल्यावर मारणारच’; ABVPला अमित ठाकरेंचा इशारा, कॉलेजच्या प्रश्नांवरही सरकारला घेरलं
Amit Thackeray : विलेपार्ल्या...
Continue reading
पुण्यात येऊ नये असं वाटतं, एवढं प्रदूषण आणि ट्रॅफिक; नितीन गडकरींच्या विधानावर मनसेचा हल्लाबोल
Pune News : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाह...
Continue reading
Ritu Tawde : धक्कादायक! मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्...
Continue reading
अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय, भांडूपच्या जागेवर राज ठाकरेंची खंत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमध्ये...
Continue reading
Raj Thackeray: महामार्गाच्या विकासापेक्षा टक्केवारीचेच गणित; तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंची सरकारवर घणाघाती टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
Continue reading
देशासाठी गोल्ड जिंकणारा मराठी खेळाडू राज ठाकरेंच्या दारात 2 तास ताटकळला; नाशिकमधील घटनेने क्रीडाविश्वात संताप
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
Continue reading
नुसतं ‘जय श्रीराम’ म्हणून होणार नाही; तरुणांना धर्मांध नव्हे तर शिक्षणाच्या वाटेवर लावा, Raj Thackeray यांची मोदी सरकारवर टीका
जेंनझी आंदोलन, नीट पेपरफुटी आणि बीफ एक्सपोर्टच्या मु...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
कबुतरांमुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या उद्भवत असल्याची अनेक उदाहरणं समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला. या बंदीविरोधात दाखल केलेली विशेष रिट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेणार आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, “माणसांचं आरोग्य महत्त्वाचं की कबुतरं? कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
आम्ही त्याच्या बाजूने आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे, कारण त्यांनाही आता नुकसान समजलं आहे.
एका डॉक्टरांनी याबाबत सांगितलेल्या आरोग्य धोक्यांची माहिती त्यांना मिळाली आहे. माणसांना प्राधान्य, आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचे रक्षण हेच महत्त्वाचे.”
या वक्तव्यामुळे दादर कबुतरखाना बंदी प्रकरणात मनसेने आपला ठाम पवित्रा स्पष्ट केला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/justice-yashwant-verma-case-loksabhet-impeachment-motion-approved/