“युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या” – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीवर मौन बाळगण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीसंदर्भात वक्तव्य करायचे झाल्यास माझी परवानगी घ्या, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मराठी विजय मेळाव्यात उद्धव-राज ठाकरे यांचे एकत्र मंचावर येणे यामुळे युतीच्या चर्चांना जोर आला होता.
मात्र राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांवर गूढतेचे सावट आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की,
अंतिम निर्णय होईपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करू नये.
त्यामुळे आता युतीबाबतची उत्सुकता अधिक वाढली असून ठाकरे-मनसे युतीचा सस्पेन्स आणखी गडद झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bihar-madhyal-matdar-yadi-punarvarshanala-supreme-court-awhan-adr-chi-palika/