अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांनी गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करत मोठा गोंधळ घातला.
जुन्या शहरातील शाखेत आज सकाळपासूनच शेकडो ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी मोठी गर्दी केली होती.
Related News
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, संस्थेतील लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून, व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
अनेक ठेवीदारांनी वारंवार चकरा मारूनही ठेवी परत न मिळाल्याने अखेर सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
व्यवस्थापकांविरोधात संताप
ठेवीदारांनी आरोप केला की, बँकेचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी रक्कम मागणाऱ्या नागरिकांना हाकलून लावत आहेत.
काहींना धमकावल्याचेही सांगण्यात येत आहे. परिणामी ठेवीदारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
“थोड्या-थोड्या प्रमाणात पैसे देऊ” – व्यवस्थापक
दरम्यान, पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी “सर्वांना एकदम पैसे देता येणे शक्य नाही,
थोड्या-थोड्या प्रमाणात परतावा केला जाईल,” असे सांगत मोठ्या प्रमाणात एकाच
वेळी परतावा मागण्यात आल्याने अडचण निर्माण झाली आहे, असे स्पष्ट केले.
पुढील कारवाईकडे लक्ष
सध्या ही तक्रार सहकारी उपनिबंधक कार्यालयात पोहोचली असून, याप्रकरणी आर्थिक तपास
व कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आपली मेहनतीची रक्कम अडकलेले नागरिक मानसिक तणावात असून,
सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shawcha-first-blissful-day/