“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवत म्हटलं आहे.
Related News
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
धामणगाव (गो.) येथे शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष
“यशाला कोणताही शॉर्टकट नाही” – प्राचार्य अशोक थोटांगे यांचे मार्गदर्शन
रुग्णवाहिकेने कुत्र्याला धडक दिली; संतप्त मालकाने चाबी काढली, पेशंटचा मृत्यू
बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप; सोया+तूर प्रकल्प अंतर्गत उपक्रम
ईपीएफओकडून पीएफ सदस्यांना दिलासा : आता ५ लाखांपर्यंत मिळणार ऑटो अॅडव्हान्स
IRCTC ची “भारत गौरव” पर्यटक रेल्वे यात्रा: ज्योतिर्लिंग दर्शनासाठी खास संधी!
मंगेश तांगडे सरपंच पदावर पुन्हा रुजू
आणिबाणीला ५० वर्षं : फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल,
की, “जे अग्रसेन चौकातील खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?”
पठाण यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिल्याचा दावा केला होता.
मात्र, जोशी यांनी हा दावा फेटाळून लावत याआधी आमदार रणधीर सावरकर यांनी दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली.
त्यांनी ५० लाखांचा निधी मंजूर करून प्रशासनात पाठपुरावा केल्याचा दावा भाजपाने केला.
जोशींचा सवाल: पठाण यांनी नेमका कुठून निधी आणला? कुठले दस्तऐवज दिले? जनतेसमोर खुलासा करा.
जोशी यांनी हेही नमूद केलं की, “हे सर्व केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी चाललेले राजकारण आहे.
” तसेच पठाण यांच्या लोकसभेतील जुन्या ‘विवादास्पद भाषणाची’ आठवणही त्यांनी करून दिली.
अकोल्यात राजेश्वर मंदिराच्या नावाने आता राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ दिसत असून,
हा विषय सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/danapur-yehe-rajarshi-shahu-maharaj-jayanti-festival-concluded/