प्रतिनिधी – राहुल गावंडे, कामरगाव
कारंजा तालुक्यातील १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कामरगावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून,
ग्रामपंचायतीकडून साफसफाईच्या कामात दिरंगाई केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
मान्सूनपूर्व नालेसफाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर साचले असून,
रस्ते चिखलमय व घसरडे झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अपघात होण्याची भीती वाटते आहे.
आरोग्य धोक्यात, डासांचा उपद्रव
गावातील अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
अधिकारी गायब, लोकसंख्या वाढली – सुविधा मात्र शून्य!
ग्रामविकास अधिकारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागत आहे.
त्यातच कामरगाव शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून गावात अनेक नवीन लेआउट तयार झाले आहेत.
मात्र, त्या ठिकाणी सांडपाणी, वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत.
तरीही, ग्रामपंचायतीकडून आर्थिक फायद्यासाठी या लेआउटला परवानगी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया
सुधाकर तिजारे, ग्रामस्थ –
“आमच्या घरासमोर सांडपाण्याचे गटार साचले आहे. अनेक वेळा निवेदन दिलं तरी काहीच झालं नाही.”
प्रभा माहुरे, महिला ग्रामस्थ –
“गटारामुळे मच्छर त्रास देतात. गटारींची स्वच्छता तात्काळ झाली पाहिजे.”
कारंजा गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
तळटीप: कामरगावातील वाढती लोकसंख्या, घाणीची स्थिती आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
ग्रामपंचायतीच्या हलगर्जी कारभारावर तातडीने लक्ष दिले जावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shahechaya-pahilya-divashi-vidyarthayancha-jangi-welcome/