रावरील टिनपत्रे उडाली,वृक्ष कोसळले,विद्युत पुरवठा खंडित प्रचंड नुकसान
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी,शिवपूर,रामापूर,परिसरात आज
अचानक 2 वाजता दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह,मुसळधार पाऊस,व गारपीट झाली.
Related News
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
जबलपूरमधील बरगी धरणात भीषण दुर्घटना: पर्यटकांनी भरलेला क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या एका मोठ्...
Continue reading
पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का
जागतिक राजकारणात सध्या एक मोठं आणि धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ...
Continue reading
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
यामध्ये वादळी वाऱ्याने बऱ्याच लोकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली,तर मोठ मोठे वृक्ष कोसळले,
असून प्रचंड नुकसान झाले आहे.शेतातील केळी पिकांचे,संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.शेतातील,गावातील,विद्युत पोल कोसळल्याने,
तारा तुटल्याने,विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.बोर्डी गावचे तलाठी पवार,तलाठी खामकर,
यांनी तात्काळ परिसरातील नुकसानीची पाहणी केली.
तरी शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची या परिसरातून मागणी होत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/annatagyaga-movement-pathama-nandagav-peth-tolkannam-tire-junn-shetakyancha-intense-prohibition/