अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जोरदार बरसलेल्या पावसामुळे बाळापूर शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
वादळी वारा आणि पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
Related News
13
Jun
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
मुंबई | प्रणाली कापसे, प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इत...
13
Jun
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी.
मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील विठ्ठल उर्फ बंडूभाऊ मोहोड यांना गरुड फाउंडेशनच्या वतीने
राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित ...
13
Jun
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
मुर्तिजापूर दि.१३( तालुका प्रतिनिधी) येथील जुनी वस्ती रोशन पुरा चौकात नगर परिषदेचे विधन विहिर
कंत्राटदार सरफराज खान यांचे शाॅपीग सेंटर असुन दि.१३ जुन रोजी सकाळी ८:३० च्या सुमार...
13
Jun
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर (Boeing 787-8) विमानाच्या भीषण अपघातात
241 प्रवाशांचा मृत्यू झाला असताना, एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश (वय 45, ब्रिटिश नागरि...
13
Jun
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
टीम इंडियाचा मोठा धक्का!
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंड दौरा सोडून तात्काळ दिल्लीला परतले आहेत.
आईच्या प्रकृतीत अचानक बिघाड
गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना ह...
13
Jun
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
बाळापूर (१२ जून) – निंबा अंदुरा सर्कल अंतर्गत गट ग्रामपंचायत मोखा जानोरीमेळ परिसरात
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे जानोरीमेळ गावात मोठे नुकसान झाले आहे.
अवघ्या २० मिनिटां...
13
Jun
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
श्रीक्षेत्र कोडोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी विकास समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच लक्षीबाई इंगोले
यांच्या अध्यक्षेखली दि १२ जून ला नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्प...
13
Jun
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
बाळापुर, 12 जून – आज दिनांक 12 जून रोजी बाळापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या
आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार गोवंशांची निर्दयतेने वाहतूक करणा...
13
Jun
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले
सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले...
13
Jun
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
दानापुर प्रतिनिधी :-
तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगाव येथे दि. 12 जून रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने
कित्येक लोकांचे संसार उघड्यावर आले...
13
Jun
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
हा विमान एका मेडिकलच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही वि...
13
Jun
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
अकोट : तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावरगाव येथे प्रभाग क्रमांक 1 व 3 मधील नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले आहेत.
सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून, पावसाचे पाणी व सांडप...
त्यामुळे शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी 24 तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती आहे.
मात्र आज झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.