मुंबई, १० जून — मुंब्रा लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
सरकार भाडे न वाढवता AC लोकल ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे.
यासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
Related News
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
फडणवीस म्हणाले, “कालच्या घटनेतून शिकावं लागेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली.
दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे, व्हेंटिलेशनसाठी योग्य डिझाईन तयार आहे.”
यासोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
सरकारी कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट देण्यात आला असून खाजगी कार्यालयांसाठीही मार्ग काढण्याचा विचार सुरु आहे.
दरम्यान, मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अद्याप औपचारिक
शोकसंवेदना किंवा मदतीची घोषणा झालेली नाही, यावरून जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahavitaran-chi-sarvahis-line-takanyasathi-hot-ahe-vrikshanchi-kattal/