अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व आदिवासी बहुल भाग असलेले गट ग्राम पंचायत रामापूर
येथे शासनाने गेल्या २५ ते ३० वर्षा पासून लाखो रुपये खर्च करून तलाठी निवास कार्यालय बांधले आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
मात्र तिथे कुठल्याही सोय सुविधा आज पर्यंत उपलब्ध करून दिल्या नसल्याने ते तलाठी निवास कार्यालय धूळख्यात पडलेले असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे त्या तलाठी निवास कार्यालयाच्या आजूबाजूला गावातीलच काही लोकांनी इंधन, काळी कचरा, गुरेढोरे,
बकऱ्या बांधण्यासाठी खुठे रोवून अतिक्रमण केले आहे. या बाबत रामापूरचे तलाठी व गावातूनच या
अतिक्रमण बद्दल लेखी तक्रार सुध्दा करण्यात आली होती. या बाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले होत.
त्या प्रमाणे ग्राम पंचायत यांनी दखल घेऊन संबंधित अतिक्रमण धारक यांना ग्राम पंचायत मार्फत नोटीसेस बजावून
आपआपले अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढून मोकळे करावे अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात
येईल याची नोंद घ्यावी असे कळविले होते. त्या वरून अतिक्रमण धारक यांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून मोकळे केले होते.
मात्र या तलाठी निवास कार्यालयात लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टेबल, खुर्च्या, कोणत्याही सोय सुविधा
उपलब्ध नसल्याने तलाठी यांना कार्यालय उघडून हजर राहणे बाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
म्हणूनच येथे तलाठी हजर राहत नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळेच तेथे वेळोवेळी अतिक्रमण सुध्दा होत आहे.
तरी शासनाने ताबडतोब दखल घेऊन रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय समोरील अतिक्रमण ग्राम पंचायत यांना
काढून मोकळे करण्याचे आदेश द्यावे.व तेथे तात्काळ सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
म्हणजे जेणे करून तेथे तलाठी हे कार्यालय उघडून तेथे रुजू होतील व शेतकऱ्यांना,शेतमुजरांना,
शाळकरी विद्यार्थ्यांना लागणारे महत्वाचे कागदपत्र हे अकोटला न
जाता गावातिलच तलाठी निवास कार्यालयात उपलब्ध करून देतील अशी मागणी होत आहे.
रामापूर येथील तलाठी निवास कार्यालयाकडे शासनाचे दुर्लक्ष,सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी.
Read Also : https://ajinkyabharat.com/udya-chief-minister-devendra-fadnavis-o-akola-dahyawar/