पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणि
जम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
सरकारने चार राज्यांमध्ये जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मध्ये मॉडल करण्याचे आदेश दिले आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
या 4 राज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे. भारत आणि पाकिस्तान च्या मध्ये 3,300 किलोमीटर वरून लांब सीमा आहे.
जम्मू कश्मीर पासून ची सीमा नियंत्रण रेखा याला LOC म्हटल्या जाते.
म्हणजे पंजाब राजस्थान आणि गुजरात पासून लागणारी सीमा आंतरराष्ट्रीय सीमा IB म्हटल्या जाते.
याच्या पहिले केंद्र सरकारने पाकिस्तान च्या सोबत वादाच्या वेळी 7 मे ला देशाला 244 जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते.
POK पासून तर पाकिस्तान च्या आत मध्ये पर्यंत आतंकी यांना मुळापासून संपवण्याचे ऑपरेशन सुरू होते.
काय होतं ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल ला झालेल्या पहेलगाम अटॅक चा बदला घेण्यासाठी भारत ने 6 ते 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं.
25 मिनिट पर्यंत चाललेल्या या ऑपरेशन मध्ये भारतीय सेनाने पाकिस्तान आणि POK यात 9 आतंकी ठिकाण उडवून दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा जास्त आतंकी मारले गेले होते.
भारताच्या या ऑपरेशन नी चिडलेला पाकिस्तानच्या सेनेने भारतावर हल्ला केला होता .
पाकिस्तानच्या सेनेने भारताच्या सैनिक आणि नागरिक यांच्या ठिकाणी ड्रोन ने हमला करण्याचा प्रयत्न केला होता.
ज्याला भारतीय सेनाने तो हमला उधळून लावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-aamdarrancha-amit-shaha-yanchayakade-takrarincha-padha/