पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणि
जम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
सरकारने चार राज्यांमध्ये जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मध्ये मॉडल करण्याचे आदेश दिले आहे.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
या 4 राज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे. भारत आणि पाकिस्तान च्या मध्ये 3,300 किलोमीटर वरून लांब सीमा आहे.
जम्मू कश्मीर पासून ची सीमा नियंत्रण रेखा याला LOC म्हटल्या जाते.
म्हणजे पंजाब राजस्थान आणि गुजरात पासून लागणारी सीमा आंतरराष्ट्रीय सीमा IB म्हटल्या जाते.
याच्या पहिले केंद्र सरकारने पाकिस्तान च्या सोबत वादाच्या वेळी 7 मे ला देशाला 244 जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते.
POK पासून तर पाकिस्तान च्या आत मध्ये पर्यंत आतंकी यांना मुळापासून संपवण्याचे ऑपरेशन सुरू होते.
काय होतं ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल ला झालेल्या पहेलगाम अटॅक चा बदला घेण्यासाठी भारत ने 6 ते 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं.
25 मिनिट पर्यंत चाललेल्या या ऑपरेशन मध्ये भारतीय सेनाने पाकिस्तान आणि POK यात 9 आतंकी ठिकाण उडवून दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा जास्त आतंकी मारले गेले होते.
भारताच्या या ऑपरेशन नी चिडलेला पाकिस्तानच्या सेनेने भारतावर हल्ला केला होता .
पाकिस्तानच्या सेनेने भारताच्या सैनिक आणि नागरिक यांच्या ठिकाणी ड्रोन ने हमला करण्याचा प्रयत्न केला होता.
ज्याला भारतीय सेनाने तो हमला उधळून लावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-aamdarrancha-amit-shaha-yanchayakade-takrarincha-padha/