बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी
पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच्यावर तर संकट कोसळलं आहे.
Related News
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी—घरच्या घरी बनवा स्वादिष्ट लोणचे
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या : उन्हाळा स...
Continue reading
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं—उन्हाळ्यात नारळ घेताना या टिप्स ठेवा लक्षात
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं : उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्य...
Continue reading
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
भारतभरातील मिरची भजीचे 7 भन्नाट प्रकार: प्रत्येक प्रदेशाची वेगळी चव आणि खास परंपरा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्ट्रीट फूडला एक खास स्थान आहे आणि त्यातही मिरची भजी (
Continue reading
बॉक्स ऑफिस रिपोर्ट: ‘भूत बंगला’ची स्थिर कमाई, तर ‘धुरंधर 2’ ने पार केला 1100 कोटींचा टप्पा
Bhooth Bangla vs Dhurandhar 2 : बॉलीवूडमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑ...
Continue reading
त्यांनी चार एकर शेतात हळद आणि कांद्याची लागवड केली होती,
मात्र काढणीस तयार असलेलं पीक पावसामुळे अक्षरशः सडून गेलं.
रमेश काकड यांनी कांदा आणि हळद साठवणीसाठी खास व्यवस्था केली होती.
मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण साठवणूक बिघडली आणि त्यांचे अंदाजे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, इतकं मोठं नुकसान होऊनही अजूनपर्यंत कृषी विभाग वा तालुका
प्रशासनाकडून कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच नैराश्यात सापडला आहे.
“सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून योग्य नुकसानभरपाई द्यावी,”
अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर आश्वासने दिली जात असतानाच,
प्रत्यक्षात अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू न झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-gavansh-smuggling-ughadkis/