श्रीनगर | राष्ट्रीय सुरक्षा विशेष वार्ता
पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत जगभरात शंका आणि चर्चा सुरू असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
यांनी श्रीनगरमधून जागतिक समुदायासमोर थेट प्रश्न उपस्थित केला आहे –
Related News
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
Continue reading
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
Continue reading
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
Continue reading
“अशा गैरजबाबदार आणि कपटी राष्ट्राच्या हाती अण्वस्त्र सुरक्षित मानावीत का?”
पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र गळती? अफवा आणि अधिकृत खुलासे
अलीकडेच सोशल मीडियावर पाकिस्तानमध्ये ‘न्यूक्लिअर लिकेज’ (अण्वस्त्र गळती) झाल्याच्या
बातम्या झपाट्याने पसरल्या होत्या. मात्र, काही तासांतच IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने स्पष्ट केलं की, कोणतीही गळती झालेली नाही.
राजनाथ सिंह यांची मोठी मागणी
राजनाथ सिंह यांनी श्रीनगरहून घोषीत केलं की,
“पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली (IAEA) पुनर्विचार व्हावा.“
ते म्हणाले की,
“पाकिस्तानने अनेकदा भारताला अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आहेत. हे देश अण्वस्त्रांबाबत
अतिशय गैरजबाबदार पद्धतीने वागत आहे. अशा देशाच्या हाती अण्वस्त्र असणं ही जगासाठी मोठी जोखीम आहे.”
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख – “आम्ही कर्म पाहून मारलं”
राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सांगितलं की,
“पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म पाहून भारतीयांना मारलं, पण आम्ही कर्म पाहून त्यांना संपवलं.“
पहलागाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला.
त्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा जम्मू-कश्मीर दौरा झाला.
🇮🇳 सैनिकांप्रती कृतज्ञता – “मी एक डाकिया बनून आलोय”
सैनिकांना उद्देशून ते म्हणाले –
“मी इथे एक मंत्री म्हणून नव्हे, तर देशाचा नागरिक आणि डाकिया बनून आलोय.“
“देशवासियांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आलोय. आम्हाला आमच्या सैन्यावर अभिमान आहे.“
पाकिस्तानसोबत संवाद? – फक्त POK आणि दहशतवादावरच
राजनाथ सिंह म्हणाले की,
“पाकिस्तानसोबत संवाद फक्त पाकिस्तानव्याप्त कश्मीर (POK) आणि दहशतवादाच्या मुद्यावरच होऊ शकतो. चर्चा आणि दहशतवाद एकत्र शक्य नाही.”
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-air-strikean-pakchaya-chindhya-chindhya/