नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
“ऑपरेशन सिंदूर” हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव घई म्हणाले, “पाकिस्तानकडून वार होणार याची पूर्ण शक्यता होती आणि त्यासाठी आमची
एअर डिफेन्स सिस्टीम दगडासारखी भक्कम होती. आमचं संरक्षणजाळं भेदता येणं शक्य नव्हतं.
आम्ही आधीच तयारी केली होती.”
त्यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांतील खोरी मंदिराजवळच्या यात्रा हल्ला,
आणि एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ला, हे दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाची उदाहरणं आहेत.
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता, आणि त्यानंतर आमचं प्रत्युत्तर अपरिहार्य होतं,” असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल ए. के. भारती यांनीही भूमिका मांडली.
ते म्हणाले, “आमची लढाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती.
पण दुर्दैवाने पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा पाठिंबा घेतला आणि ही लढाई स्वतःवर ओढवून घेतली.”
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
भारती म्हणाले, “पाकिस्तानची कोणतीही मिसाईल आमच्या संरक्षण जाळ्याला भेदू शकली नाही.
आमच्या हल्ल्यांमुळे केवळ दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांनाही मोठं नुकसान झेलावं लागलं.”
अखेर, ९ ते १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअर लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला, अशी माहितीही ले. जनरल घई यांनी दिली.
Read Also :
https://ajinkyabharat.com/neet-chief-tayari-karanya-both-vidyadhyanchi-suicide/