इस्लामाबाद | १२ मे :
भारताशी झालेल्या लष्करी झटापटीत पाकिस्तानच्या एका फायटर जेटला नुकसान झाल्याची
कबुली अखेर पाकिस्तान सैन्याने दिली आहे. मात्र, त्यांनी या लढाऊ विमानाचे नाव किंवा मॉडेल उघड केलेले नाही.
Related News
९ मे २०२५ | नवी दिल्ली
भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.
'राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम' (NFSA) अंतर्गत देण्यात ये...
Continue reading
१२ मे २०२५ | नवी दिल्ली
पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,
"ऑपरेशन सिंदूर" संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट...
Continue reading
१२ मे २०२५ | मुंबई
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने टेस्ट
क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला आहे. कोहलीच्या या घोषणेनंतर क्रिकेट विश्वात भावन...
Continue reading
चंद्रपूर | १२ मे २०२५ :
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मूल तालुक्यातील भादूरणा गावात तेंदूपत्ता तोडणाऱ्या २८ वर्षीय भूमिका...
Continue reading
नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
"ऑपरेशन सिंदूर" हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
...
Continue reading
नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.
दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची...
Continue reading
अकोला | ९ मे :
आज बुद्ध पौर्णिमा — वर्षातील सर्वांत पवित्र आणि ऐतिहासिक तिथी.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण —
हे तीनही अत्यंत महत्त्वाचे क्षण याच दिवशी घड...
Continue reading
अकोल्याच्या पातुर तालुक्यातील बुद्धभूमी शिर्ला येथे "बुद्ध पौर्णिमा" निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
करून त्रिसरण पंचशील, बुद्धवंदना आणि पवित्रणपाठ घेण्यात आला. यादरम्या...
Continue reading
मुंबई | ९ मे :
राज्याच्या समृद्ध इतिहासाची सैर आता ट्रेनने करता येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना,
सांस्कृतिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी ‘मराठा पर्यटन ट्रेन’ येत्य...
Continue reading
मुंबई | ९ मे :
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली
याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर एक भावनिक
पोस्...
Continue reading
इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्...
Continue reading
शेलुबाजार वार्ता दि.११
वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात जंगल शांत आणि सुंदर दिसत असते. याच शांत वातावरणात वन्य
प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याचा अनुभव खूप खास असतो. काटेपूर्णा अभय...
Continue reading
रविवारी रात्री उशिरा पाक सैन्य प्रवक्त्याने हे नुकसान ‘कमी प्रमाणात’
असल्याचे सांगितले, मात्र भारताच्या कारवाईचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर सीमारेषा, हवाई क्षेत्र आणि समुद्रात
सर्व प्रकारच्या कारवाया थांबवण्याचे सीजफायरवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
भारताने पाकिस्तानवर जोरदार कारवाई करत ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले.
त्यासह पीओकेमधील दहशतवादी तळ, नियंत्रण रेषेवरील चौक्या आणि अनेक लष्करी ठाणीही उध्वस्त केली.
पाकिस्तानला झालेला हा फटका इतका गंभीर आहे की, ते सावरण्यास त्यांना अधिक
वेळ लागणार असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारतीय लष्कराच्या कारवाईत ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, पाक सैन्याने हे देखील स्पष्ट केले आहे की,
भारताचा एकही वैमानिक त्यांच्या ताब्यात नाही आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा बातम्या खोट्या व भ्रामक आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/katepurna-sanctuary-today/