लखनऊ | ९ मे २०२५ — भारत मातेचे वीर सपूत आणि स्वराज्य व स्वधर्मासाठी अखंड झगडणारे
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त लखनऊमध्ये त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली
अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
Related News
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
“हिंदुआ सूर्य” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचं त्याग, शौर्य आणि मातृभूमीवरील प्रेम
आजच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्थान राहील, असं अभिव्यक्त करण्यात आलं.
उपस्थित मान्यवरांनी महाराणांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या चरणी कोटि-कोटि नमन अर्पण केलं.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी सांगितलं की, महाराणा प्रताप यांची जयंती
केवळ एक स्मरणोत्सव नसून राष्ट्रीय स्वाभिमान आणि आत्मबळ जागवणारा दिवस आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/national-security-reason/