अकोला जिल्ह्यात आज पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळाला.
दिवसभर वाढलेल्या उष्णतेनंतर सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अकोला शहरासह अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Related News
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
विशेषतः अकोल्यातील पणज परिसरात केळी पिकांना मोठा फटका बसला आहे.
जोरदार वाऱ्यांमुळे केळीची झाडे आडवी झाली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कालही जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली होती आणि आज पुन्हा पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवसही असाच बदलता वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-muslim-bandwankadun-operation-sindoor/