पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अर्धसैनिक दलांच्या प्रमुखांना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
सुट्टीवर गेलेले जवान तात्काळ सेवा स्थळी परतावेत, तसेच सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात यावी.
गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा
आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी सतत संपर्कात असून,
सीमावर्ती नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी बंकर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शाह यांनी म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूर हे निर्दोष भारतीयांच्या हत्येला दिलेले कठोर उत्तर आहे.
मोदी सरकार देशावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देणार आहे.
भारत दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून,
ऑपरेशन सिंदूरबाबतचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे. बैठकीत सुरक्षा विषयक समिती (CSC) सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mehi-mell/