अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांचा लोंढा
धडकला आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.
ट्रॅक्टर मोर्चा आणि शेतकऱ्यांचा उद्रेक
या ट्रॅक्टर मोर्चात विदर्भातील सहा जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी झाले होते.
अकोल्यात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीजबिल माफ करणे,
हमीभाव लागू करणे, आणि सातबाऱ्यावरून कर्ज हटवणे अशा अनेक मागण्या मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार नितीन देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल
मोर्चादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
“फडणवीस यांनी निवडणुकीआधी कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण आजही शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही.”
“जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधानभवनावर धडक देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारवर वाढता दबाव
शिवसेना (ठाकरे गट) च्या या आंदोलनामुळे विदर्भातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस अंमलबजावणी हवी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyamage-hamasachan-naw-connection-ughd/