अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली
Related News
बुलढाण्यात लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या...
Continue reading
पॅनकार्ड: १० अंकी पॅन नंबरचा अर्थ आणि महत्त्व
भारतात आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड ही एक अनिवार्य ओळखपत्र आहे. आजच्या काळात बँक खाते उघडणे, कर भरणे,...
Continue reading
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याचा वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार टीकास्त्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात
Continue reading
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का; विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर
Bigg Boss Marathi 6 सीझनमध्ये या आठवड्याचे एलिमिनेशन...
Continue reading
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
आणि विविध किल्ल्यांची व पवित्र नद्यांची माती जलकलशात एकत्र करून विसर्जित केली.
पर्यावरण रक्षणासाठी मोठे पाऊल
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी
हे पर्यावरणासाठी घातक ठरत असून, लवकरच कडक नियम अमलात आणण्यात येणार आहेत.
कलश यात्रेतून सामाजिक संदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील किल्ल्यांची आणि नद्यांची माती एकत्र करून संवेदनशीलता
आणि एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. मंत्री नाईक यांनीही या उपक्रमात सहभाग घेत महाआरती केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
उद्योगांतील प्रदूषण नियंत्रणासाठी लवकरच येणाऱ्या नियमांमुळे संपूर्ण राज्यात पर्यावरणीय शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा मंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/st-basamadhila-pravashanchaya-surakshecha-question/