अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
आणि विविध किल्ल्यांची व पवित्र नद्यांची माती जलकलशात एकत्र करून विसर्जित केली.
पर्यावरण रक्षणासाठी मोठे पाऊल
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी
हे पर्यावरणासाठी घातक ठरत असून, लवकरच कडक नियम अमलात आणण्यात येणार आहेत.
कलश यात्रेतून सामाजिक संदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील किल्ल्यांची आणि नद्यांची माती एकत्र करून संवेदनशीलता
आणि एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. मंत्री नाईक यांनीही या उपक्रमात सहभाग घेत महाआरती केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
उद्योगांतील प्रदूषण नियंत्रणासाठी लवकरच येणाऱ्या नियमांमुळे संपूर्ण राज्यात पर्यावरणीय शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा मंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/st-basamadhila-pravashanchaya-surakshecha-question/