बलिया | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्याला विरोध करत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक शेतकरी
Related News
यवतमाळ नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सन्मान; ५ कोटींचा निधी जाहीर
यवतमाळ : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट का...
Continue reading
बुलढाण्यात लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या...
Continue reading
पॅनकार्ड: १० अंकी पॅन नंबरचा अर्थ आणि महत्त्व
भारतात आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड ही एक अनिवार्य ओळखपत्र आहे. आजच्या काळात बँक खाते उघडणे, कर भरणे,...
Continue reading
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याचा वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार टीकास्त्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात
Continue reading
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का; विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर
Bigg Boss Marathi 6 सीझनमध्ये या आठवड्याचे एलिमिनेशन...
Continue reading
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
चक्क पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी न करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
‘अनपढ पण देशभक्त’ शेतकरी चर्चेत
बलियातील पटखौली गावचे निवासी नवीन कुमार राय उर्फ चुन्ना राय हे स्वतःला ‘अनपढ गावंरडा शेतकरी’ म्हणवतात.
मात्र, देशप्रेमाच्या बाबतीत त्यांची भावना प्रखर आहे. ते आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना
तब्बल ५० पत्रं पाठवून आपला पाठिंबा दर्शवत आले आहेत
. यापैकी काही पत्रांना खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर देखील मिळालं आहे.
“पाकिस्तान नष्ट होईपर्यंत न दाढी करणार, न मिशी”
पहलगाम हल्ल्याने व्यथित झालेल्या राय यांनी जाहीर केले की, “जेव्हा पर्यंत पाकिस्तान नष्ट होत नाही,
तेव्हा पर्यंत मी दाढी आणि मिशी कट करणार नाही.” त्यांनी स्पष्टपणे म्हटलं,
“मोदीजींच्या एका आदेशावर आम्ही शेतकरी देशासाठी रणभूमीत उतरण्यास तयार आहोत.
फरसा आणि पारंपरिक हत्यारे घेऊनही सीमा पार करू.”
“बलियाचे बागी पुन्हा सज्ज!”
इतिहासात स्वातंत्र्य चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाणारे बलिया जिल्हा,
आता पुन्हा एकदा ‘बागी तेवरात’ दिसत आहे. राय म्हणतात, “पाकिस्तान बलियाचे नाव ऐकून थरथरेल.
देश संकटात असताना आम्ही मागे हटणार नाही.”
या शेतकऱ्याची ही अजब प्रतिज्ञा आणि देशभक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जिथे अनेकजण निषेधाच्या पोस्ट्समध्ये अडकतात, तिथे नवीन कुमार राय यांची ही कृती देशप्रेमाचं एक वेगळंच उदाहरण ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jatnaiya-cangencannasathi-modi-sarkarcha-motha-decision/