मुंबई :
वरळी-शिवडी प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक रहिवाशांनी
“आधी पुनर्वसन, मगच रस्ता बंद” असा ठाम आग्रह धरला होता.
Related News
28
Apr
‘माझा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही’
मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि क्रीडा प्रसारक संजना गणेशनने
त्यांच्या मुलावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे. आयपीएल 2025 मध्ये लखनऊ
सुपर ज...
28
Apr
आफ्रिदीचा बेताल आरोप….
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.
पहलगाम हल्ला भारताने स्वतः घडवून आणला आहे आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत,
असे संतापजनक ...
28
Apr
पुण्यात दुर्दैवी अपघात
बाल्कनीतून पडली कुंडी छोट्या मुलाच्या मृतकाचे कारण
महाराष्ट्रातील पुणे शहरातून एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे.
एका उंच इमारतीच्या बाल्कनीतून अचानक खाली पडलेली कुंडी थेट एका...
28
Apr
यूपीमध्ये कामकाजी महिलांसाठी योगी सरकारकडून मोठी सौगात
उत्तर प्रदेशात नोकरीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या महिलांसाठी योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आता अशा महिलांना सुरक्षित आणि स्वस्त निवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
राज्यातील १० मो...
28
Apr
प्रादुर्भाव टाळण्यासाठी भुईमूग काढणीवेळी घ्यावयाची काळजी
भुईमूग पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक काढणी केल्यास,
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळू शकते. अफ्लाटोक्सीन म्हणजे बुरशीजन्य विषाणूंचा प्रादुर्...
28
Apr
भारताच्या मदतीनंतरही तुर्कीचा पाकिस्तानला लष्करी पाठिंबा
नवी दिल्ली :
भारताने नैसर्गिक आपत्तीवेळी तुर्कस्तानाला मदत केली असली तरी तुर्कीने मात्र भारताविरोधात
पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तुर्कीने पाकिस्ता...
28
Apr
भोपालमध्ये युवकाचा नशेत धिंगाणा
भोपाल :
शहरात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. नशेच्या अवस्थेत एका युवकाने चक्क
८० फूट उंच टॉवरवर चढून तासभर हाय व्होल्टेज ड्रामा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी अफरातफर उडाली आण...
28
Apr
उन्हाळ्यात आइसक्रीमच्या मागणीत वाढ, पण सावध!
बंगळुरू / तिरुपूर :
उन्हाळा सुरू होताच आइसक्रीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
थंडगार आणि गोडसर चव असलेली आइसक्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती असते.
बाजारात विविध ...
28
Apr
अकोल्यात पोलिसांचे धडाकेबाज कोंबिंग ऑपरेशन;
अकोला :
अकोला जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण
करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले.
या कारवाईत पोलिसां...
28
Apr
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा रोष;
अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल...
28
Apr
अकोल्यात चोरट्यांचा देवस्थानावर हल्ला
अकोला :
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान
असलेल्या कुरणखेड येथील चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्...
28
Apr
१६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी
नवी दिल्ली :
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारताविरोधात खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करणाऱ्या १६ पाकिस्तानी य...
मात्र, आता हा अडथळा दूर झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री आशिष
शेलार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, एमएमआरडीए त्या ठिकाणीच सर्व १९ इमारतींचे पुनर्वसन करणार आहे.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, एमएमआरडीए, मुंबई महापालिका व एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार यांनी रहिवाशांचा मुद्दा ठामपणे मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात यश आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pranayat-durchaivi/