नवी दिल्ली :
भारताने नैसर्गिक आपत्तीवेळी तुर्कस्तानाला मदत केली असली तरी तुर्कीने मात्र भारताविरोधात
पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Related News
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी शस्त्रास्त्रे पाठविली आहेत.
रविवारी तुर्कीच्या लष्कराच्या एअर फोर्सचं मालवाहू सी-१३० हर्क्युलिस विमान कराची विमानतळावर उतरलं.
या विमानातून बायरकतार ड्रोन आणि अन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्र Pakistan ला पुरवण्यात आले आहेत.
ही सर्व सामग्री भारताविरोधात लढण्यासाठी दिली जात असल्याची माहिती आहे.
तुर्की-पाकिस्तान लष्करी कराराचा भाग:
याआधी दोन्ही देशांमध्ये परस्परांना लष्करी मदत करण्याचा करार झाला होता.
या कराराच्या अनुषंगानेच तुर्कीने पाकिस्तानला मदत सुरू केली आहे.
भारतासाठी हे एक गंभीर चिंतेचा विषय मानला जात आहे, विशेषतः सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर.
भारतासाठी धोका वाढतोय:
तुर्कीच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची लष्करी ताकद वाढण्याची शक्यता असून, भारताला आपल्या सुरक्षाव्यवस्थेचा पुन्हा आढावा घ्यावा लागणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bhopalmadhyay-yuvakcha-nashet-dhingana/