मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/