अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
Related News
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर! महिलांनी सीटवर मारल्या उड्या; Viral VIDEO ला 2 लाखांहून अधिक Views
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर...
Continue reading
एकनाथ शिंदेंचे 7 मोठे निर्णय; मुसळधार पावसात अधिकाऱ्यांना कडक सूचना,
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट ...
Continue reading
FIFA World Cup 2026 दरम्यान FIFA ने मराठीतून केलेल्या 8 भन्नाट सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. रोनाल्डो, मेस्सी, हॅरी केन, मुसि...
Continue reading
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
Continue reading
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या AI अॅनिमे व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. निर्णायक सामन्यापूर्वी व्हायरल झालेल्या या भावनिक व्हिडिओमागची संपूर्ण...
Continue reading
'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या लेकीचं शाही लग्न; डान्स, गाणी आणि व्हायरल VIDEO ने जिंकली मनं
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत 'तारक मेहता'ची भूमिका साकारून घरा...
Continue reading
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
गुजरातमधील राजकोट येथे सोशल मीडियाव...
Continue reading
'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये आलिया भट्टने पैसे घेऊन सहभाग घेतला का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर. जाणून घ्या सं...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.
स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप
सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना
सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.
परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी
पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/