अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
Related News
होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव शिगेला; अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम
मध्य पूर्वेतील राजकीय आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र होत असून अमेरिका आणि इराण यांच्यात...
Continue reading
भीमजयंतीला महावितरणचे सुरक्षा कवच; नागपूरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखडा
भारतीय संविधानाचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंत...
Continue reading
स्वरसम्राज्ञींचा अंत: भारतीय संगीतविश्वावर शोककळा, Asha Bhosle यांना अखेरचा निरोप
भारतीय संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाची साक्षीदार असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका
Continue reading
Asha Bhosle यांच्या कुटुंबात दडलेला स्टारडम! खलनायकापासून सुपरस्टारपर्यंत सगळेच कलाकार
भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव म्हणजे Asha Bhosle. आपल...
Continue reading
MTV Splitsvilla 16 मध्ये हिंसाचाराचा वाद! दिक्षा पवारवर चाहत्यांचा संताप; आकांक्षा चौधरीसोबत नेमकं काय घडलं?
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे MTV Spl...
Continue reading
फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब? तज्ञ सांगतात प्रभावी उपाय आणि महत्त्वाच्या सवयी
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण काम, ताण आणि जब...
Continue reading
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हास्यातून उमटली बाबासाहेबांना खरी आदरांजली; महावितरणचा अनोखा ‘सेवा उत्सव’
नागपूर, दि. 13 एप्रिल 2026 : समाजातील वंचित, दुर्बल आणि विशेष घटकांच्या उन्नतीस...
Continue reading
हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.
स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप
सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना
सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.
परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी
पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/