अकोला | 14 एप्रिल 2025:
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील उगवा गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जवळपास 15,000 लोकसंख्या असलेल्या या गावात महिन्योनमहिने नळाला
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
पाणी न येण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिक त्रस्त असून,
पाणी चोरीच्या भीतीने पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून ठेवावे लागत आहे.
पाण्यासाठी टाक्यांना कुलूप, लग्नासाठी मुली नाहीत…
गावातील नागरिकांनी सांगितले की, “64 खेडी पाणी योजनेतून महिन्यातून एखाददाच पाणी येतं,”
त्यामुळे मिळालेलं पाणी कोण चोरून नेईल याची भीती असल्याने टाक्यांना कुलूप लावून ठेवावं लागतं.
गावात बहुतेक सर्वजण शेतकरी असल्याने दिवसभर शेतात असतात,
अशावेळी घरात कोण नसल्यामुळे पाणी चोरीचे प्रकार घडू लागले आहेत.
लग्नासाठीही अडचणी
या समस्येचं गंभीर वास्तव सांगताना काही ग्रामस्थ म्हणाले, “गावात पाणी नाही म्हणून
आमच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झालाय.
पाणी नसल्याने मुलींचे आई-वडील या गावात लग्न करायलाच तयार नाहीत.”
हे शब्द गावकऱ्यांच्या वेदनेचं प्रतिक आहेत.
शासनाच्या योजनांचा लाभ नाही
गावात लाखो रुपयांचे सरकारी निधीच्या माध्यमातून पाणी योजना राबवल्या गेल्या,
मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठी नागरिकांना अजूनही मैलोनमैल पायपीट करावी लागते.
यामुळे शासनाच्या योजना कागदावरच राहत असल्याचं चित्र स्पष्ट होतं.
गावकऱ्यांची मागणी
गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खारपाण पट्ट्यातील गावांना विशेष योजना करून सतत आणि पुरेसं
पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, असं ग्रामस्थ ठामपणे सांगतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/ashwini-bidre-massacre-main-accused-abhay-kurundkarla-birthplace/