अकोला | 14 एप्रिल 2025:
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील उगवा गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जवळपास 15,000 लोकसंख्या असलेल्या या गावात महिन्योनमहिने नळाला
Related News
ISRO Crisis : 120 शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांनी इस्रोमध्ये खळबळ; गगनयान मिशनवर संकट, सरकारचा मोठा निर्णय
बंगळुरू : भारताला अंतराळ क्षेत्रात जागति...
Continue reading
बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्याने 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. UNHCR आणि IOM ...
Continue reading
स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाचा चिनी कॉमेडियनने एका साध्या प्रश्नातून खोटेपणा उघड केला. व्हायरल व्हिडीओमुळे...
Continue reading
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. स...
Continue reading
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांच्या चर्चांवरही आली मोठी अपडेट
महाराष्ट्र सरकारच्या म...
Continue reading
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपणार! आता कनेक्शनशिवाय मिळणार सिलिंडर, 5 मिनिटांत घरपोच सेवा सुरू
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग करणे, न...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर; ‘ना त्यांनी संपर्क केला, ना मी’
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकन...
Continue reading
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
पाणी न येण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिक त्रस्त असून,
पाणी चोरीच्या भीतीने पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून ठेवावे लागत आहे.
पाण्यासाठी टाक्यांना कुलूप, लग्नासाठी मुली नाहीत…
गावातील नागरिकांनी सांगितले की, “64 खेडी पाणी योजनेतून महिन्यातून एखाददाच पाणी येतं,”
त्यामुळे मिळालेलं पाणी कोण चोरून नेईल याची भीती असल्याने टाक्यांना कुलूप लावून ठेवावं लागतं.
गावात बहुतेक सर्वजण शेतकरी असल्याने दिवसभर शेतात असतात,
अशावेळी घरात कोण नसल्यामुळे पाणी चोरीचे प्रकार घडू लागले आहेत.
लग्नासाठीही अडचणी
या समस्येचं गंभीर वास्तव सांगताना काही ग्रामस्थ म्हणाले, “गावात पाणी नाही म्हणून
आमच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झालाय.
पाणी नसल्याने मुलींचे आई-वडील या गावात लग्न करायलाच तयार नाहीत.”
हे शब्द गावकऱ्यांच्या वेदनेचं प्रतिक आहेत.
शासनाच्या योजनांचा लाभ नाही
गावात लाखो रुपयांचे सरकारी निधीच्या माध्यमातून पाणी योजना राबवल्या गेल्या,
मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठी नागरिकांना अजूनही मैलोनमैल पायपीट करावी लागते.
यामुळे शासनाच्या योजना कागदावरच राहत असल्याचं चित्र स्पष्ट होतं.
गावकऱ्यांची मागणी
गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खारपाण पट्ट्यातील गावांना विशेष योजना करून सतत आणि पुरेसं
पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, असं ग्रामस्थ ठामपणे सांगतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/ashwini-bidre-massacre-main-accused-abhay-kurundkarla-birthplace/