अजिंक्य भारत, जानोरी मेळ प्रतिनिधी
निंबा अंदुरा सर्कलमधील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी मेळ
येथे सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 1965 साली स्थापन झालेल्या
Related News
ATS Raid: पाकिस्तानच्या गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन? राज्यभर ATS ची 150 ठिकाणी मोठी कारवाई; सोशल मीडिया संपर्कांची कसून चौकशी
मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (
Continue reading
2 धडक, एकच थार आणि मोठा संताप! मुंबईतील Hit and Run प्रकरण व्हायरल
थार चालकाचा कारनामा : मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत, रेड अलर्ट जारी. नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबादमध्ये जनजीवनावर परिणाम....
Continue reading
पुण्यात रेड अलर्ट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम नाकारल्याची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेमक...
Continue reading
अमेरिकेत पत्नी आणि दोन मुलांसह 250 फूट दरीत टेस्ला कार पाडणाऱ्या भारतीय डॉक्टर धर्मेश पटेल यांची 3 वर्षांनंतर सर्व आरोपांतून निर्दोष सुटका झाली. मानसिक ...
Continue reading
सैनिक हत्या : अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील तेलगोटे हत्या प्रकरणात आरोपी अंकित उर्फ छोटू खंडारे याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. धमक्या...
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आ...
Continue reading
भारताला ऑस्ट्रेलियाकडून काय मिळणार? मोदींच्या दौऱ्याचे 7 मोठे फायदे; संरक्षण, ऊर्जा आणि व्यापाराला ऐतिहासिक चालना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या परदेश दौऱ्यातील
Continue reading
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शाळेबाहेर घडलेल्या भीषण अपघातात 5 वर्षांच्या तनिषाचा स्कूल व्हॅनच्या धडकेत मृत्यू झाला. वाढदिवसाच्या काही दिवस आधी घडलेल्य...
Continue reading
या शाळेत सध्या केवळ 32 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेला अनेकदा सरकारी निधी उपलब्ध झाला असूनही, ग्रामपंचायत प्रशासनाने या शाळेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे.
नादुरुस्त शौचालये, निकामी पाण्याच्या टाक्या
शाळेत सध्या पाच शौचालये असून ती पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रोजच्या गरजांसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही निकामी झालेल्या असून, स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आभार भिंतीसाठी मंजूर निधीही अडकला
शाळेला 20 लाखांचा निधी आभार भिंतीसाठी मंजूर झाला होता, मात्र त्या कामाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
शाळेतील अंगणवाडी केंद्रालाही वीज पुरवठा नाही, आणि यावर वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शिक्षण समिती अध्यक्षांची नाराजी
शाळेचे शिक्षण समिती अध्यक्ष दिगंबर दामोदर काळे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत प्रशासनाकडे आम्ही वारंवार विनंती केली आहे.
आभार भिंतीचे काम, शौचालयांची दुरुस्ती, अंगणवाडीमध्ये वीज जोडणी यासाठी निवेदन दिले आहे.
मात्र प्रशासनाने आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे.”
सण-उत्सवांना उपस्थिती, पण काम शून्य
26 जानेवारी, 15 ऑगस्ट यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत
सदस्य शाळेला भेट देतात, सकारात्मक आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नाही.
त्यामुळे गावकरी, पालक आणि विद्यार्थी सर्वच निराश आहेत.
स्थानिक पत्रकारांचाही आवाज दुर्लक्षित
स्थानिक पत्रकारांनीही शाळेच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून दिलं, मात्र त्यांच्याही मागण्या दुर्लक्षित करण्यात आल्या.
ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक पावलं उचलणार का, याकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolachaya-ugra-gavat-gruh-panitanchai/