अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची “मुंबई-अमरावती-मुंबई” विमानसेवा आता सुरू झाली आहे.
Related News
गोकुळ दूध संघ निवडणूक : कोल्हापुरात राजकीय तापमान वाढलं; महायुतीतच मतभेद, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक अ...
Continue reading
“पहिल्याच चेंडूवर बाद करणार होतो!” Praful Hingeचा प्लान यशस्वी; पदार्पणातच राजस्थानवर कहर
Indian Premier League 2026 हंगामात एक नवा स्टार उदयास आला आहे. Sunrisers Hyderabad चा वेग...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही; एलपीजी तुटवडा, रोजगारावर संकट, लाखो लोक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या Iran–United States tensions चा परिणाम आता भारतावरह...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीचा आणि आरामदायक होणार आहे.
विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
मुंबईहून अमरावतीकडे प्रस्थान : दुपारी २.३० वाजता
अमरावतीत आगमन : दुपारी ४.१५ वाजता
अमरावतीहून मुंबईकडे प्रस्थान : दुपारी ४.४० वाजता
मुंबईत आगमन : सायंकाळी ६.२५ वाजता
सुरुवातीला ही सेवा आठवड्यातून तीन दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चालवली जाणार आहे.
पुढील टप्प्यात सेवा दिवसांची संख्या वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या विमानसेवेचे शुभारंभामुळे अमरावतीसह पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
व्यवसायिक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी व पर्यटक यांना याचा विशेष लाभ होणार आहे.