हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व दुर्दैवी अपघात घडला.
कामावर निघालेल्या मजुरांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला.
या भीषण अपघातात 6 ते 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, तीघांना वाचवण्यात यश आले आहे.
Related News
अकोला :महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष २०२५–२०२६ ते २०२९–२०३० या कालावधीसाठी महावितरणने सादर केलेल्या सुधार...
Continue reading
Hibiscus: हृदयासाठी औषधी फुलाचे चमत्कारी फायदे
Hibiscus : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयाचे आरोग्य राखणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. हृदयवि...
Continue reading
loan मधून मुक्त होण्याचे तीन अनमोल ट्रिक्स: कोणीही सांगणार नाहीत, वाचा सविस्तर!
आजच्या आर्थिक युगात, व्यक्ती आणि कुटुंब यांना गरज पडल्यास बँकेचे loan कि...
Continue reading
Year Ender 2025 : ‘या’ 3 राशींचं नशीब फळफळणार! लक्ष्मी नारायण योगाने जीवनात येणार भरभराट
Year 2025 अनेक घटनांनी भरलेले वर्ष ठरले आहे. या वर्षात ...
Continue reading
मोठी बातमी : संतोष देशमुख हत्या प्रकरणात Valmik Karadला मोठा धक्का, हायकोर्टाने जामीन फेटाळला
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य ...
Continue reading
Maharashtra पुन्हा गारठणार; 8 जिल्ह्यांत थंडीची लाट, प्रदूषणाचीही चिंता – हवामान विभागाचा इशारा
Maharashtra हिवाळ्याचा प्रभाव पुन्हा एकदा तीव्र हो...
Continue reading
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ माजली असून, सध्या घटनास्थळी बचाव व मदतकार्य सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत.
विहिरीत पाणी असल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून, फक्त एक चाक वरून दिसत आहे.
हे सर्व मजूर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावाचे रहिवासी होते.
ते आलेगावातील दगडोजी शिंदे यांच्या शेतावर मजुरीसाठी जात होते.
स्थानिकांनीही बचावकार्यास मदत करत विहिरीमध्ये दोरखंड टाकून काहींना बाहेर काढले.
अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भीती असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे.