अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात,
अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Related News
Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटमधून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Vikram-1 Launch यशस्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
सकाळी कोमट पाण्यात मध पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिसळून पिणे हा...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका’, पत्नी गीतांजली यांची सफदरजंग रुग्णालयाला विनंती
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे,
राज्य समन्वयक दादासाहेब जंगले आणि अकोट तालुका कृती समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी,
पंचायत समिती अकोट यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी गरजेची
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन करून त्या गावातील रस्त्यांच्या देखभालीसाठी
कार्यरत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात ११ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे.
मात्र, अनेक गावांमध्ये ही समिती अद्याप कार्यान्वित झालेली नाही, त्यामुळे रस्त्यांवर मालकी हक्कासंदर्भात वाद वाढत आहेत.
७ दिवसांत समित्या स्थापन कराव्यात – शेतकऱ्यांची ठाम भूमिका
शेतकऱ्यांच्या रस्त्यांसंबंधीच्या समस्या गाव पातळीवरच सोडविण्यासाठी ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करावी,
अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये ही समिती
स्थापन झाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि ग्रामविकास प्रक्रियेला वेग मिळेल.
शासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे.