मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या घटनेचे
व्हायरल झालेले फोटो व व्हिडीओ पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली.
या घटनेत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध आल्याचे आरोप सातत्याने होत होते.
Related News
02
Jun
कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार.
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
02
Jun
श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी
शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सल...
02
Jun
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारच...
02
Jun
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
31
May
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
30
May
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
30
May
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
29
May
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
29
May
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
29
May
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
29
May
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
29
May
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
परिणामी, सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते.
काय घडले होते?
- १० डिसेंबर २०२४: संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या. त्याआधी ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण झाले होते.
- विधीमंडळात भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा उल्लेख करत ‘आका’ आणि ‘आका’ का आका असा उल्लेख केला, ज्यावरून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात होते.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक भूमिका: त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांना अनेकदा समजावून सांगितले. तसेच, अजित पवार यांच्यासोबतही तीन-चार वेळा चर्चा केली.
- धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा द्यायला तयार नव्हते.
- अखेर, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला.
- काल रात्री फडणवीस यांनी पुन्हा मुंडेंना उद्याच्या उद्या राजीनामा द्या असे स्पष्टपणे सांगितले.
- आज सकाळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला.
मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका आणि राजकीय परिणाम
- फडणवीस यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा पहिल्याच सभेत दिला होता, तो अखेर खरा ठरला.
- धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.
- राज्यभर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
हे प्रकरण केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारे ठरले आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/patur-talukyati-shweta-inglene-abacus-mathematics-examination/