पुणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.
29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला असून,
Related News
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
Continue reading
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
Continue reading
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
Continue reading
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प...
Continue reading
मोठी बातमी! ‘तर हे घडलंच नसतं’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
केंद...
Continue reading
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच? जाणून घ्या PF खात्यावर व्याज मिळण्याचा नेमका नियम
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा नोकरी करणाऱ...
Continue reading
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासू...
Continue reading
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
“फक्त मला सोडायला या, एवढंच पुरे आहे” असं ते भावनिक आवाहन करताना म्हणाले.
“सरकारकडून फसवणूक, आता संयम नाही”
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले,
“सरकारने चार मागण्या मान्य केल्याचं सांगितलं होतं.
मात्र तीन महिने झाले तरी कुठलीच अंमलबजावणी नाही.
समाजाच्या मुलांचे प्रश्न पाहून आता संयम सुटत आहे.”
1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा
“29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.
त्याआधी 1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील दिशेची घोषणा करणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
“कामं आटपून घ्या, आता माघारी यायचं नाही,” असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांवर हल्लाबोल
जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली.
“फडणवीस साहेब, सत्ता जात असते, पण खुन्नस डोक्यात गेली तर लोक बदला घेतात. गर्वात राहू नका. काँग्रेसची ५० वर्षांची सत्ता गेली, तुमचीही जाईल.”
“आता गॅझेट, केसेस आणि मराठा-कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. प्रमाणपत्र वाटप सुरु करा,” अशी मागणी त्यांनी ठामपणे केली.
“शांततेत उपोषणच आता शेवटचा पर्याय”
“माझ्या समाजाला शांततेत उपोषण केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तुम्ही रुसू नका, माझ्यासोबत उभं राहा.
हे तुमच्या लेकरा-बाळांसाठी आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.
सात कोटी मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा दावा करत, त्यांनी आता
निर्णायक टप्प्याकडे पावले टाकली आहेत. येत्या काही दिवसांत आंदोलनाची दिशा आणि सरकारची प्रतिक्रिया याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/fancha-king-ganaraya-charani/