४ मजुरांचा मृत्यू, कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप

४ मजुरांचा मृत्यू, कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप

जयपूर (राजस्थान):

सीतापुरा औद्योगिक क्षेत्रातील अचल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गॅस

गळतीमुळे ४ सफाई मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Related News

मृत सर्व मजूर उत्तर प्रदेशातील असून ते सेप्टिक टॅंक साफ करण्यासाठी उतरले होते.

गॅसचा अचानक गळती झाल्याने ते बेशुद्ध झाले आणि जागीच मृत्युमुखी पडले

गंभीर परिस्थिती पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी ची टीम तपासण्यासाठी दाखल झाली आहे.

आठ मजूर ट्रॅक मध्ये उतरले होते त्यांच्यापैकी दोन जण गंभीर जखमी

असून उपचार त्यांच्यावर सध्या सुरू आहेत तर दोन जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले .

ट्रॅक मध्ये सोन्याचे बुधारे आणि कण मिळतात म्हणून तो स्वच्छ केला जातो आरोप आहे.

की कंपनीने मजुरांना जास्त पैसे देण्याचे मालिश दाखवून धोका पत्करायला लावले आहे.

या प्रकारामुळे कामगार संघटनांमध्ये संतापाची लाट आहे.

संबंधित कंपनीवर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/yunus-hatnas-denying-lashkar-aggressive/

Related News