बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन चिमुरडींवर झालेल्या
लैंगिक अत्याचार प्रकरणा विरूद्ध महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला
बंद पुकारला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी ‘ संवेदनशील मन असलेल्या
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
सार्यांनी 24 ऑगस्ट च्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी व्हावं’ असं आवाहन
केले आहे. कोरोना संकट काळाप्रमाणे आता ही आपल्या घरातील मुलगी,
आई, बहीण या प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आणि सरकार ला अशा
घटनांमधील गांभीर्य समजवण्यासाठी सार्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.
जात-धर्म, पक्षामधील भेदाभेद बाजूला सारून सार्यांनी महाराष्ट्र बंद पाळावा
असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे.
बदलापूरच्या घटनेनंतर अजून मुख्यमंत्री, गृहमंत्री तेथे फिरकले नाहीत.
सध्या राज्यात विविध ठिकाणी त्यांचे रक्षा बंधनाचे आणि ‘लाडकी बहीण’
चे कार्यक्रम सुरू आहेत. राख्या बांधून घेतल्या जात आहेत पण रक्षा करणं
हा त्यामागील मूळ उद्देश ते विसरले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी
सरकार वर टीका केली आहे. सरकारने शक्ती कायद्यामध्ये बदल करून
लवकरात लवकर शक्ती कायदा अंमलात आणावा असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान ठाण्याचे पोलिस आयुक्त काय करत आहेत?
असा सवालही त्यांनी विचारला आहे.
मुलगी शाळेतही सुरक्षित नसे तर ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ याला काय अर्थ?
असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. बदलापूर प्रमाणे राज्यातील इतर
भागातही अत्याचारांच्या वाढत्या घटना मन सुन्न करणार्या आहेत.
महाराष्ट्र बंद च्या स्वरूपाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी लोकांनी उत्स्फुर्तपणे
त्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/virtuous-students-movement-yash-postponed-25th-august-exam/