अकोला | प्रतिनिधी
वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाच्या विरोधात मुस्लिम बांधव आणि बहुजन समाजाच्या वतीने
अकोल्यात शांततेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
या वादग्रस्त विधेयकाच्या विरोधात आज रात्री ९:०० ते ९:१५ वाजेपर्यंत १५ मिनिटांसाठी घर,
दुकान, कारखाने आणि कार्यालयांतील दिवे बंद ठेवून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला.
काय होती आंदोलनाची मागणी?
या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारने सादर केलेले वक्फ बोर्ड संशोधन विधेयक तात्काळ मागे घ्यावे,
अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आंदोलन पूर्णपणे ऐच्छिक आणि शांततेत पार पडले, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
एकजुटीचे दर्शन
या अनोख्या दिवाबंदी आंदोलनात मुस्लिम समाजासोबत इतर बहुजन समाज घटकांनीही सहभाग घेतला,
ज्यातून या विधेयकाविरोधातील सामूहिक नाराजीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या निषेधाचा संदेश देण्यात आला.
विधेयकाविरोधातील शांततापूर्ण, अहिंसात्मक आणि अनुशासित आंदोलनामुळे अकोल्यातील नागरिकांनी सामाजिक
ऐक्याचा आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण दिला आहे.
केंद्र सरकारने या आवाजाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtra-dinimitta-akol-akol-darsh-flag-hoisting/