शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले
सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले छ्तामध्ये व्यापाऱ्यांचे सोयाबीन टाकलेले असल्याने
Related News
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
शेतकऱ्यांच्या साठी जागा नसल्याने उघडयावर सोयाबीन टाकावे लागले ,वजनकाटे चालु असतांना पावसाळयाचा पहीला पाऊस आल्याने
शेतकऱ्यांच्या शेतमाल शेकडो क्विंटल पूर्णपणे ओला झाला असुन भिजला आहे .
व्यापारांचा माल ओट्यावर सुरक्षीत आहे .नाणेटंचाई मुळे मंगरूळपीर बाजार समीती बंद होती .
शेतकऱ्यांनी बी -बियाणे व खते , घेणेसाठी सोयाबीन आज रोजी विक्रीस आणले .
तर व्यापा ऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर असा कृषी उत्पन्न बाजार समीती चा भेदभाव दिसुन आला .
महाराष्ट्र राज्यातून कौतुकास पात्र ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रोजी शेतकऱ्यांचा ओला झालेल्या मालाला जबाबदार कोण ?
सावरगांव येथील शेतकरी तेजस जनार्धन राऊत (पाटील) यांनी यापूर्वीच काल दिनांक 11 जुन2025 बुधवार रोजी
कृषी उत्पन्न बाजार समीतीला निवेदनात पावसाची नेसर्गीक आपत्तीची भिती व्यक्त करून अवगत केले होते.
तरीही कृषी उत्पन्न बाजार समीतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची आपत्तीची वेळ शेतकऱ्यांवर आणली यासाठी
जबाबदार असणांऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी तेजश राऊत यांनी केली .
यापुढे शेतकऱ्यांच्या शेतमाल छ्ता खाली टाकावा नाही तर शेवटी देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या नशीबी हाल ?
Read Also : https://ajinkyabharat.com/ghodgaon-thethe-tufan-vadi-vyane-kitaye-kisa-sansar-ughdyavar/