मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे.
जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा
मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे आज
Related News
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
दिल्लीत दहशतवादी कारवाईचा कट उधळला, पंजाबसह 4 जण अटकेत
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश...
Continue reading
PSI संदीप कदम निलंबित : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाने पोलीस उपनिरीक्षक (PSI)...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
8वा वेतन आयोग: 2.57 फिटमेंट फॅक्टरचा धक्का? किमान ₹69,000 पगाराचे स्वप्न धोक्यात, जाणून घ्या संपूर्ण गणित
आठव्या वेतन आयोगात 2.57 किंवा 2.86 फिट...
Continue reading
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
सकाळी (7 सप्टेंबर) ताज्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एका व्यक्तीची झोपलेला
असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन सशस्त्र विरोधी
गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या. यात 4 जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्ह्या मुख्यालयापासून
5 किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची
घरात घुसून हत्या केली. त्यावेळी तो झोपलेला होता. या हत्येनंतर
7 किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला.
यात 4 जणांचा मृत्यू झाला.
या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा घटना घडली होती.
काही लोकांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच रिकामी असलेलं 3 खोल्यांच
घर जाळलं होतं. 1 ऑगस्टला आसाच्या कछारमध्ये CRPF च्या
देखरेखीखाली एक बैठक झाली. दोन वेगवेगळ्या समुदायाच्या
प्रतिनिधींनी सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी जाळपोळ,
गोळीबार रोखण्यासाठी करार केला. त्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार झालाय.
Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-family-lalbaugcha-rajas-darshanala/