वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने नाथ समाजासाठी आर्थिक विकास
महामंडळाच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे आंदोलन, तसेच शेकडो निवेदने
राज्य शासनाला पाठविल्यानंतर सुध्दा यांची दखल राज्य सरकारने
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
न घेतल्यामुळे अखेर वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने राज्यपालांकडे
इच्छा मरणाची परवानगी पदाधिकाऱ्यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
दिलेल्या निवेदनात मागितली आहे. निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की,
लिंगायत, गुरव, वडार, रामोशी,सुतार, न्हावी, खाटिक, राजपुत, बारी, ब्राम्हण,
विणकर तसेच तेली या समाजाकरीता शासनाने स्वतंत्र आर्थिक
विकास महामंडळे निर्माण केलीत. विशेष म्हणजेच यातील बऱ्याच समाजांनी
कुठल्याही प्रकारची मागणी राज्य शासनाकडे केली सुध्दा नव्हती.
परंतु राज्यातील अतिशय मागास स्थितीमध्ये असलेला नाथसमाज मात्र
कायम दुर्लक्षित राहिला आहे. वैदर्भिय नाथ समाज संघाच्या माध्यमातुन
मच्छिंद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी आजतागायत
विविध प्रकारची आंदोलने, मोर्चे, धरणे आंदोलनेव राज्यभऱ्यातुन शेकडो
निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे देऊनही
स्वत:ला नाथ भक्त म्हणून आपल्या नेत्यांवर फक्त सिनेमे काढणाऱ्यांना
अजुनही जाग येत नसल्यामुळे या नाथसमाज द्वेशी राज्य सरकारच्या
दुजेभावाला कंटाळून वैदर्भिय नाथ समाज संघाच्या पदाधिकार्यांनी
इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/raj-thackeray-active-varalit-anekancha-mnset-entry/