‘टीव्ही 9 नेटवर्क’च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघ आणि त्याच्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली.
100 वर्षांत संघात कोणकोणते बदल झाले, याविषयीही त्यांनी सांगितलं.
‘टीव्ही 9 नेटवर्क’च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कॉन्क्लेवमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी देशात भाषेवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाबाहेर प्रवास करताना लागणारा पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
भारतात 'पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0' अंतर्गत ई-पासपोर्ट (Electro...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात ल...
Continue reading
प्रयागराज | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सिव्हिल रिव्हिजन (पुनर्वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर ये...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
'ऑपरेशन सिंदूर'नंतर तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय परदेश दौऱ्याच्या प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसने
(TMC) सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. TMC ने स...
Continue reading
शोपियां | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षाबळांना मोठं यश मिळालं आहे.
दहशतवाद्यांना साथ देणारे दोन सहयोगी पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून
शस्त्रास्त्रे...
Continue reading
उत्तर प्रदेश | प्रतिनिधी
उत्तर भारतात प्रचंड उष्म्याची लाट सुरू असताना, उत्तर प्रदेशातील सर्व परिषदीय व मान्यता
प्राप्त शाळांमध्ये २० मे २०२५ पासून उन्हाळी सुट...
Continue reading
त्यांनी भाषेचा वाद संपवण्याचं आणि कोणत्याही भाषेविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.
या कॉन्क्लेवमध्ये प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना विचारलं गेलं की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उर्दूविरोधात आहेत, एम. के. स्टॅलिन हिंदीविरोधात आहेत. यावरून वेगळाच वाद सुरू आहे.
तुमचं या वादावर काय मत आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना आंबेकर म्हणाले, “उर्दू एक भाषा आहे आणि जर कोणी भाषेला भाषेविरुद्ध उभं करू इच्छित असेल,
जर कोणी कोणत्याही ओळखीला धार्मिक ओळखीशी जोडत असेल तर ते चुकीचं आहे.
हा दृष्टीकोनाचा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही धार्मिक ओळखीशी जोडू शकत नाही.”
योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
समाजवादी पार्टीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या भाषांतरात उर्दूचा समावेश करण्याची मागणी केली होती.
त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी व्यक्त केली होती. “हे लोक उर्दू शिकवून (इतरांच्या मुलांना) मौलवी बनवू इच्छितात. हे अजिबात मान्य केलं जाणार नाही,” असं ते म्हणाले होते.
भाषेविरुद्ध असण्याची गरज नाही- प्रचार प्रमुख
भाषेच्या वादाबद्दल सुनील आंबेकर पुढे म्हणाले, “कोणीही कोणत्याही प्रकारे भाषेच्या विरोधात असण्याची गरज नाही असं मला वाटतं.
मूळ मुद्दा असा आहे की आपल्या सर्व मातृभाषा ज्या भारतात जन्मलेल्या भाषा आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. आजच्या काळात प्रासंगिकता काहीही असो त्यांचा उपयोग होतो.
आपली मोठमोठी कामं त्या भाषेत करू शकू एवढं त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. यासाठी समाज आणि सरकारने शक्य तितक्या माध्यमांतून काम केलं पाहिजे.”
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषेच्या वादाबद्दल ते पुढे म्हणाले, “तमिळ भाषेबाबत काय करता येईल याचा विचार सरकारने करावा.
तिथे तमिळची जागा इंग्रजी घेईल याची काळजी करण्याची गरज आहे. तमिळ भाषेच्या उपयुक्ततेवर काय करता येईल ते करणं आवश्यक आहे