सायबर क्राईमचा धोका सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचे
स्थान दुसऱ्या स्थानी आहे. डिजिटल व्यवहारांमुळे भारताला
नजीकच्या काळात सायबर क्राईमचे आव्हान असणार आहे.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
रॅन्समवेअर या व्हायरसमुळे संवेदनशील माहिती आणि वैयक्तिक
डाटा लिक केला जातो. अशा प्रकारच्या सायबर क्राईमच्या
घटनांमध्ये जगात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॅन्समवेअर
व्हायरसच्या हल्ल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फायली उपलब्ध
होत नाहीत. संपूर्ण यंत्रणा आणि नेटवर्क ठप्प होते. यंत्रणा
सुरळीत करण्यासाठी सायबर क्राईमचे गुन्हेगार संबंधित
व्यवस्थेकडे पैशाची मागणी करतात. सायबर क्राईममध्ये
गुन्ह्यासाठी विविध प्रकारच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात
येतो. यामध्ये फिशिंग, रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉलसह अन्य
मार्गाने सॉफ्टवेअरमध्ये व्हायरसद्वारे बिघाड निर्माण केला जातो.
डार्क एंजल्स या रॅन्समवेअर व्हायरसी निगडित कंपनीने आतापर्यंत
सर्वाधिक ७५ दशलक्ष डॉलर्सवर रक्कम उकळली आहे. या
कंपनीच्या कारनाम्यामुळे जगातील सायबर क्राईमच्या धोका
आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. युरोप, आफ्रिका
आणि भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑनलाईन
व्यवहारात वाढ झाली आहे. आशिया-पॅसिफिक देशांमध्ये १.३
अब्जांवरील व्यवहार डिजिटलद्वारे होत आहेत. उत्पादन क्षेत्र,
आरोग्य, तंत्रज्ञान, वित्तीय सेवा ठिकाणी रॅन्समवेअर व्हायरसच्या
घटना सर्वाधिक होत आहे. याचे प्रमाण २९ टक्के आहे. लॉक
बिट, बियानलियान, ब्लॅक कॅट, मलॉक्स आदी रॅन्समवेअर
फॅमिलीकडून सायबर क्राईमचा धोका वाढत आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhaji-rajes-swaraj-party-in-the-state-all-are-awake/