नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
Related News
निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठा भूंकप, Ajit दादांना झटका, पक्षप्रवेशाचा वेग वाढला
Continue reading
एकीकडे निकालांची धामधूम, तर दुसरीकडे Raj ठाकरे अॅक्शन मोडमध्ये: मुंबईत काय घडत आहे?
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना, मनसे अध्यक्ष
Continue reading
Maharashtra नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 निकाल : नेत्यांची प्रतिष्ठा, मुलगा-बायको-शिलेदारांची लढत आणि टेन्शन
Maharashtra तील नगर परिषद आण...
Continue reading
काँग्रेसमध्ये खळबळ! एकनाथ Shindeनी बडा नेता फोडला, थेट पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार
एकनाथ Shinde हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते आहेत. ...
Continue reading
Uddhav ठाकरेंना मोठा धक्का, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपात मोठा पक्षप्रवेश
Continue reading
TMC Election 2026 : ठाण्यात मोठ्या घडामोडी, स्थानिक भाजपची धक्कादायक भूमिका, शिवसेनेला झटका
ठाणे शहर हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय बालेकिल्ला मानले जाते....
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
Mumbaiत दादरमध्ये तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा, अग्निशमन दलाने वाचवले
Mumbai तील दादर रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे एका तरुणाने केलेल्या कृत्यान...
Continue reading
Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज–उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी स्पष्ट केला टायमिंग
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या ...
Continue reading
भाजपने मोठा आणि महत्त्वाचा संघटनात्मक निर्णय घेत बिहारचे ज्येष्ठ नेते व बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्...
Continue reading
लिओनेल मेस्सीचा भारत दौरा आणि वानखेडे स्टेडियममधील जंगी स्वागत
फुटबॉलच्या दुनियेत लिओनेल मेस्सीचं नाव एखाद्या देवासमान आहे. अर्जेंटिनाला आपल्या ...
Continue reading
गिरीश महाजन यांना एवढी मस्ती की… अंजली दमानिया यांचा तोल सुटला; नाशिक ते मुंढवा प्रकरणावरून सरकारवर घणाघाती हल्ला
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड आणि पुण्या...
Continue reading
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे.
गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं.
आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली.
त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे.
शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.
महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये
लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये
शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये