मुंबई–बंगळुरू एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड; वैमानिकांचा ‘PAN PAN’ कॉल, प्रवाशांसह विमान सुरक्षित परतले
मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाचे एक इंजिन हवेतच बंद पडल्यामु...
