[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
Saurabh Murder Case : ड्रग्ज, सेक्स आणि बेटिंग...सौरभ लंडनमधून पाठवायचा भरघोस पगार; मुस्कान-साहिलच्या प्रेमाचा असा झाला खुलासा

Saurabh Murder Case : ड्रग्ज, सेक्स आणि बेटिंग…सौरभ लंडनमधून पाठवायचा भरघोस पगार; मुस्कान-साहिलच्या प्रेमाचा असा झाला खुलासा

Saurabh Murder Case : मेरठ हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ड्रग्ज, सेक्स आणि बेटिंगसह लग्नाच्या पवित्र नात्याला तडा जाणाऱ्या घटनेमुळे सगळीकडे सर्वत्र खळबळ माजली आ...

Continue reading

महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

डॉक्टरांचं कुटुंब हे सर्व मिळून देवदर्शनासाठी जात होते. मात्र मंदिरात पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन बहिणींचा मृत्यू झाला. कारचा अक्षरश: चक्काचूर झा...

Continue reading

धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक

धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक

परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता...

Continue reading

मोठी बातमी ! कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड, 11 शिवसैनिकांना अटक

मोठी बातमी ! कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड, 11 शिवसैनिकांना अटक

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली. ...

Continue reading

सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात – २५ प्रवासी जखमी

सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात – २५ प्रवासी जखमी

यवतमाळ :     सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.     हा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी गावाजवळ घडला. 🔹 अपघात कसा झाला?     ...

Continue reading

Photo : मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम

मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम

मगरीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण ही मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील वर्दळ असलेल्या भागात मग...

Continue reading

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधला आहे. कुणाल कामरा हा एक लेखक आणि विनोदी कलाकार आहे. तो स्वतःचे शो करत असतो. राजकीय व्यंगात्मक टीका टीप्पणी करत असतो. त्याने आमच्यावरही टीका केलेली आहे. कालच्या पॉडकास्टमध्ये तो ठाणे की रिक्षा असं काहीतरी म्हणतोय. यामध्ये कोणाला अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडण्याची काय गरज आहे. ५०-६० लोक जातात, हातात लाठ्याकाठ्या घेतात आणि स्टुडिओ उद्ध्वस्त करतात. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृहखातं सोडावं, कारण त्यांना ते झेपत नाही. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही, किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीय. बीड,नागपूरला काय झालं? आज राज्याच्या राजधानी एका पॉडकास्टरला स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस काय झोपा काढत होते? – संजय राऊत

“संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधलाय”, संजय राऊतांची टीका

नागपूर हिंसाचार प्रकरणी अद्यापही चर्चा सुरू असून दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. तसंच, या हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेख...

Continue reading

कुणाल कामराच्या विनोदावरून शिंदे गट आक्रमक – राजकीय वाद निर्माण

कुणाल कामराच्या विनोदावरून शिंदे गट आक्रमक – राजकीय वाद निर्माण

कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आधारित एक विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे. त्यात तो शाहरुख खानच्या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर गातो आणि अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर टीका...

Continue reading

मोठी बातमी, नागपूर राड्याचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोझर,

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई

नागपूर, २२ मार्च २०२५: नागपूर शहरात मागील आठवड्यात महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फहीम खानच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने ...

Continue reading

500 मुलांना मिळाले नवे जीवन मध्य प्रदेशात एक असे गाव आहे तिथे लहान मुलांचे हात आणि पाय एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे ते सामान्य जीवन जगू शकत नाहीत. हे एक प्रकारचे अपंगत्व आहे. यावर आम्ही चर्चा केली आणि डॉक्टरांशी बोललो तेव्हा कळले की ऑपरेशन केले तर ही मुले सामान्य जीवन जगू शकतात. आम्ही गेल्या चार वर्षांत ५०० मुलांना समाजात सामान्य जीवन जगण्यासाठी ऑपरेशनची सुविधा उपलब्ध केली असे या बैठकीत सांगण्यात आहे. तीन दिवस चालणार शिबिर २१ मार्चपासून बंगळुरू येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक एकूण तीन दिवस चालणार आहे. काल संघप्रमुख मोहन भागवत यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. संघाशी संलग्न ३२ संघटनांचे सुमारे १,४८० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांची परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवरील पहिला ठराव मंजूर करण्यात आला आहे. दुसरा ठराव संघाचा गेल्या १०० वर्षातील प्रवास, शताब्दी वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजन यावर आधारित आहे.

RSS च्या बंगळुरु येथील चिंतन शिबिरात बांगलादेशासंदर्भात ठराव पास, काय केली मागणी पाहा ?

आरएसएसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशा संदर्भात ठराव पास झाला आहे.या ठरावात आरएसएसने बांग्लादेशातील हिंदू संदर्भात महत्वाच...

Continue reading