Satara Asgaon Accident : आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेत 5 मित्रांचा अंत, आसगावच्या हृदयद्रावक दृश्याने महाराष्ट्र हादरला
सातारा जिल्ह्यातील आसगाव गावावर काळाने अक्षरशः घाला घातला. हसत-खेळत, मोठी स्वप्नं डोळ्यांत साठवून फिरणारे पाच जिवलग मित्र एका भीषण अपघातात कायमचे निघून गेले आणि संपूर्ण गाव शोकसागर...
